हाडी ताप म्हणजे काय?HealthPlanet

शरीरात रक्तातल्या पांढ-या पेशींची रोगजंतूंविरुध्दची लढाई चालू असते. या लढाईतून निघणा-या विषारी पदार्थामुळे ताप चढतो. ताप येण्यासाठी मेंदूच्या केंद्रातून आदेश मिळतो.

ताप बहुधा जंतुदोषामुळे येतो. जंतुदोषामुळे निर्माण होणा-या काही रासायनिक पदार्थांची मेंदूतल्या तापमान-नियंत्रण-केंद्रावर क्रिया होऊन ताप येतो. तापामुळे शरीरातल्या रासायनिक क्रियांना वेग येतो. म्हणून काही प्रमाणात ताप हा मूळ आजार बरा

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

तापात काय खाऊ नये?HealthPlanet

ताप, सर्दी, खोकला असेल तर 'हेल्दी' असले तरी हे पदार्थ खाणं टाळा; अन्यथा वाढेल त्रास :

सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणात फैलावतात. अनेक जण आजारी पडतात. पावसाळ्याच्या काळात पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे पचनाशी संबंधित विकार होण्याचं प्रमाणही या काळात जास्त असतं. यामुळे वारंवार डॉक्टरांकडे जावं

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

कोरडा खोकला किती दिवस राहतो?HealthPlanet

किती दिवस राहतो कोरडा खोकला?
जर एखाद्या व्हायरल इन्फेक्शनमुळे कोरडा खोकला झाला असेल तर तो 8 आठवडे राहू शकतो. म्हणून कोरड्या खोकल्याला क्रॉनिक म्हटले जाते. कारण मोठ्या माणसांमध्ये 8 आणि लहान मुलांमध्ये 4 आठवडे हा खोकला राहू शकतो.

कोरडा खोकला दूर करण्यासाठी 6 घरगुती उपाय,

बदलत्या हवामानामुळे आपल्याला छोट्या-मोठ्या आजारांची लागण

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

मधुमेहाची 10 चेतावणी चिन्हे काय आहेत?HealthPlanet

मधुमेहाची 10 प्राथमिक चिन्हे आणि हेल्थकेअर प्रदात्यास केव्हा पहावे

आपणास असे लक्षात आले आहे की आपण अलीकडे जास्त तहानलेले आहात - आणि बाथरूम नॉनस्टॉपवर जात आहात? एका वेळी किंवा दुसर्‍या कारणास्तव आपल्याशी असे घडण्याची शक्यता आहे. परंतु जे आपल्याला कदाचित उमजणार नाही ते म्हणजे जेव्हा ही दोन लक्षणे तीव्र असतात, ती

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

सर्दी खोकल्यासाठी काय औषध?HealthPlanet

घरगुती उपाय करा आणि सर्दी खोकला पळवून लावा, त्यासाठी करा फक्त 'याचा' वापर!

पावसाळ्यात अनेक रोग डोकं वर काढतात, त्यामुळे आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सर्दी खोकल्यासाठी घरगुती उपाय ठरतील गुणकारी.
पावसाचा हंगाम सुरु झाला आहे. पावसाळ्यात अनेक रोग डोकं वर काढतात, त्यामुळे आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

कोरडा खोकला का येतो?HealthPlanet

कोरडा खोकला का येतो?

आयुर्वेदात खोकल्याचे कारण वात, पित्त आणि कफाचे असंतुलन असल्याचे मानले जाते. खोकला एखाद्या व्यक्तीला दोन प्रकारे त्रास देऊ शकतो. प्रथम थुंकीचा खोकला, ज्यामध्ये त्या व्यक्तीस भरपूर प्रमाणात श्लेष्मा होतो. दुसरा म्हणजे कोरडा खोकला, ज्यामध्ये श्लेष्मा नसतो, परंतु घश्यात वेदना होण्यापासून ते जळजळ होण्यापर्यंत त्रास होऊ शकते. बर्‍याच

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

खोकला आल्यावर काय खाऊ नये?HealthPlanet

खोकला झाल्यास हे 8 पदार्थ चुकूनही खाऊ नका; वाढेल
रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात याचा खूप फायदा होतो. त्यातील व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतं. रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्यामुळे शरीरात पोषकद्रव्यं अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातात. त्यामुळे आजारी पडण्याचा धोका कमी असतो.
रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात याचा खूप फायदा

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

केळी खाल्याने काय होते?HealthPlanet

रक्तदाब आटोक्यात राहत असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी केळी खाणे फायदेशीर असते. केळी खाल्याने मांसपेशी बळकट होतात, थकवा दूर होतो. केळे खाण्यामुळे एसिडीटी, पित्ताचा त्रास, मळमळ, अल्सर कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे पोट नियमित साफ होण्यास मदत होते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

दूध आणि केळी एकत्र खावे का?HealthPlanet

केळीत खूप जीवनसत्त्व व पोषक तत्त्वे असतात. फायबरच नाही तर अनेक आजारांपासून वाचवण्याचे काम ती करते. दुसरीकडे दुधापासून शरीराला कॅल्शियम आणि जीवनसत्त्व ड मिळते. मात्र दुध आणि केळी एकत्र खाल्ल्यास शरीराला जास्त पोषकतत्त्वे मिळतात का? विशेषतः वजन वाढविण्यासाठी लोक नेहमी दुध-केळी खाण्याचा सल्ला देतात.

- दूध आणि केळी एकत्र करुन शेक

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

शुगर साठी काय खावे काय खाऊ नये?HealthPlanet

मधुमेह रुग्णांनी काय खावे ..? हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, नाचणी, कमी पॉलीश केलेला तांदूळ, कडधान्ये, बीन्स, दूध इ. चा आहारात समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या, जास्त गोड नसणारी विविध फळे खावीत कारण त्यामध्ये तंतूमय घटक, व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views