बी जीवनसत्व म्हणजे काय?HealthPlanet

ब-जीवनसत्त्व हे प्रत्यक्षात पाण्यात विरघळणाऱ्या ८ क्लिष्ट जीवनसत्त्वांचा समूह आहे. हे शरिराला लागणारे अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्त्व असून पेशींमधील ऊर्जानिर्मितीसाठी काम करते.


ब-जीवनसत्त्वांची यादी

ब १ जीवनसत्त्व (थायमिन)
ब २ जीवनसत्त्व (रायबोफ्लेव्हिन)
ब ३ जीवनसत्त्व (नायासिन)
ब ५ जीवनसत्त्व (पॅंटोथिनिक

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

रक्त गोठण्यासाठी काय आवश्यक आहे?HealthPlanet

रक्त गोठण्यासाठी एक विशिष्ट प्रथिन, जीवनसत्त्व के, कॅल्शियम (चुना) व इतर काही घटक लागतात. दूध नासल्यावर चोथापाणी जसे वेगळे होते तशीच काही प्रक्रिया यात होते. एखाद्या काचेवर किंवा बाटलीत रक्त ठेवल्यावर 5 ते 13 मिनिटांत रक्ताची गाठ जमते व पिवळसर पाणी वेगळे होते.


रक्तस्राव

शरीरात एखाद्या ठिकाणी कापले तर रक्तस्राव सुरू होतो

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

रातांधळेपणा का होतो?HealthPlanet

अ-जीवनसत्त्व असणाऱ्या भाज्या-फळे किंवा अ जीवनसत्त्व असणारे मांसाहारी अन्न यांचे सेवन न झाल्यामुळे. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे डोळ्यांतील रेटिनाच्या (द्श्यपटलाच्या) वाढीला अडथळा होतो व त्यामुळे रातांधळेपणा येतो.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

जीवनसत्त्व क चे रासायनिक नाव काय आहे?HealthPlanet

जीवनसत्त्व क : याचे रासायनिक नाव ॲस्कॉर्बिक आम्ल आहे

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

क जीवनसत्व पाण्यात विरघळते का?HealthPlanet

क जीवनसत्व पाण्यात का विरघळते?
क जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारे आहे कारण एस्कॉर्बिक ऍसिडचे वैयक्तिक रेणू, व्हिटॅमिन सीचे रासायनिक नाव, पाण्याच्या संपर्कात आल्यावर वेगळे आणि वितरित केले जाते. रसायनाची विद्राव्यता त्या रसायनाचा एक लिटर पाण्यात किती प्रमाणात विरघळली जाऊ शकते यावर आधारित आहे.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

रोज प्रत्येक व्हिटॅमिन ची किती प्रमाणात गरज असते?HealthPlanet

सर्व सजीवांच्या वाढीसाठी कर्बोदके, मेद, प्रथिने आवश्यक असतात. या कार्बनी पदार्थांव्यतिरिक्त काही विशिष्ट कार्बनी संयुगांची अल्प प्रमाणात आवश्यकता असते. या संयुगांची त्रुटी निर्माण झाल्यास सजीवांची वाढ खुंटते. तसेच त्यांना काही विकार उद्भवतात. अशा कार्बनी संयुगांना जीवनसत्त्वे म्हणतात. अन्नातील विशिष्ट घटकांच्या त्रुटीमुळे विकार उत्पन्न होतो, हे बेरीबेरी विकारासंबंधी झालेल्या संशोधनातून (१८९३

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

अ जीवनसत्व मिळवण्यासाठी काय खाल?HealthPlanet

अ-जीवनसत्त्व हे गाजर, रताळी, टोमॅटो, पालक, तांबडा भोपळा, सोयाबीन, आंबा, संत्री, कोथिंबीर, अळू, दूध, लोणी, चीज, प्राण्याचे यकृत, मासे, अंड्याचा पिवळा बलक वगैरेंत असते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

जीवनसत्वे म्हणजे काय त्याचे दोन प्रकार लिहा?HealthPlanet

जीवनसत्त्वाचे दोन मुख्य प्रकार आहेत- पाण्यात विरघळणारे आणि पाण्यात न विरघळणारे (पण तेलात विरघळणारे). 'ब' आणि 'क' जीवनसत्त्वे ही पाण्यात विरघळतात त्यामुळे शरीरात विशिष्ट पातळीच्या वर त्यांचा साठा जाऊ शकत नाही. यांचा ज्यादा पुरवठा रक्तातून लघवीवाटे बाहेर पडतो. तेलात विरघळणारी जीवनसत्त्वे अ,ड ही मात्र शरीरात साठतात.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

पौष्टिक अन्नाचे प्रामुख्याने किती मुख्य घटक आहेत?HealthPlanet

अन्नाचा बहुतेक भाग सुंयगांच्या तीन प्रधान घटकांचा बनलेला असतो :
(१) कार्बोहायड्रेटे,
(२) वसा आणि
(३) प्रथिने. यांशिवाय लवणे व खनिज द्रव्ये, जीवनसत्त्त्वे आणि इतर कार्बनी संयुगे व पाणी या सर्वांची प्राण्यांना अन्नात जरूरी असते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views