प्लेग रोग भारतात कधी आला होता?HealthPlanet

तत्पूर्वी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांत भारतात काही भागांत प्लेग उद्भवला होता. भयकंर दुष्काळानंतर गुजरात, काठेवाड आणि कच्छमध्ये १८१५ मध्ये साथ उद्भवली. १८३६ मध्ये राजपुतान्यातील पाली या गावी जोरदार लागण झाली आणि तेथून हा रोग अजमीर—मारवाडात पसरला; परंतु १८३७ च्या कडक उन्हाळ्यात साथ पूर्णपणे मंदावली.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

संसर्गजन्य रोगांचे दुसरे नाव काय आहे?HealthPlanet

संसर्गजन्य रोगांचे दुसरे नाव संपर्कजन्य आहे.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

संपर्कजन्य रोग म्हणजे काय?HealthPlanet

एकमेकांच्या संपर्कात येऊन संसर्ग होणाऱ्या रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. हे रोग दुषित अन्न, पाणी, हवा यातून पसरतात.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

एमडीआर टीबी म्हणजे काय आणि ते धोकादायक का आहे?HealthPlanet

mdr-tb, tdr-tb व xdr-tb हे क्षयरोगाचे-टीबीचे वेगळे व विशिष्ट प्रकार आहेत. dr म्हणजे ड्रग रेझिस्टंट म्हणजेच औषधांना प्रतिसाद न देणारा आजार. mdr म्हणजे multi drug resistant म्हणजे क्षयरोगासाठी वापरण्यात येणा-या आपसोनियाझइड व रिफॅपिझीन (h U r) या दोन्ही औषधे व त्यापेक्षा जास्त औषधांना प्रतिसाद न देणारा क्षयरोग. xdr म्हणजे xdr

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस म्हणजे काय?HealthPlanet

टीबी (TB) म्हणजेच क्षयरोग हा जगातील सर्वात घातक संसर्गजन्य आजार मानला जातो. हा रोग मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो आणि फुफ्फुसांवर (Lungs) परिणाम होतो. टीबी हा इतर अवयवांवर देखील परिणाम करू शकतो, परंतु जास्त समस्या फुफ्फुसांनाच असते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

क्षयरोग संसर्गजन्य आहे का?HealthPlanet

क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे.

क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

टीबी बरा होतो का?HealthPlanet

टीबी बरा होऊ शकतो घ्या ही काळजी...
 खोकल्यावाटे तोंडातील जंतूंचा हवेद्वारे संसर्ग होऊन टीबी (क्षयरोग) होण्याची शक्यता असते. रस्त्याने येता-जाता थुंकत असाल तर तुमच्या थुंकण्यातून इतरांना टीबीचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. थुंकीतील जंतूच्या संसर्गामुळे टीबीचा प्रसार वाढतो. स्वयंशिस्त पाळून क्षयरोग नियंत्रणात आणणे शक्य आहे. अशी माहिती डॉ. संतोष ढगे

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

खाल्ल्यानंतर लगेच रक्तातील साखरेची सामान्य पातळी काय असते?HealthPlanet

सकाळी साखरेची पातळी किती असावी? जाणून घ्या ‘या’ महत्त्वपूर्ण गोष्टी

सकाळी काही वेळा शरीरातील साखरेची पातळी वाढलेली असते. वास्तविक, हार्मोन्समधील बदल हे यामागे सर्वात मोठे कारण मानले जाते. रात्री झोपताना ‘हार्मोन्स’ नियंत्रित करण्यासाठी शरीरात जास्त प्रमाणात ‘इन्सुलिन’ तयार होते. त्यामुळे सकाळी साखरेची पातळी वाढते.

रक्तातील साखरेचे प्रमाण (Sugar level) नियंत्रित

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

दुपारच्या जेवणानंतर किती वेळाने रक्तातील साखर ची पातळी तपासली जाते?HealthPlanet

आपल्या शरीरामधील विविध अवयव हे वेगवेगळं कार्य करतात. एखाद्या अवयवावर काही परिणाम झाला तर त्याचे रुपांतर अनेक आजारांमध्ये होते. असंच काहीसं ब्लड शुगरच्या बाबतीतही घडतं. ब्लड शुगर म्हणजे रक्तातील साखर. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण देण्यासारखचं आहे. रक्तातील सारखरेचं प्रमाण वाढण्यामागे बरीच कारणं आहेत. मात्र यामागील मोठं

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

शुगर ला गुळ चालतो का?HealthPlanet

मधुमेह रुग्णांनी गूळ खाल्ल्यास शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं का?, जाणून घ्या काय आहे सत्य
मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी गूळ खावा की नाही ते जाणून घ्या..

मधुमेह एक मेटाबॉलिक डिसॉर्डर आहे. शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो. शरीरातील साखरेची पातळी अनियमितपणे वाढणे देखील तुमच्यासाठी घातक ठरू शकते. जगभरात ४० कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views