शुगर कमी करण्यासाठी काय खावे?HealthPlanet

घरच्याघरी 'ब्लड शुगर' कंट्रोल करण्याचे सोपे पर्याय..

भारतात मधुमेह आणि ब्लड प्रेशर या आजारांचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतंय. या लेखाच्या माध्यमातून आपण घराच्याघरी मधुमेहावर नियंत्रण राखण्यासाठी आपण काय करू शकतो. याबद्दल काही टिप्स जाणून घेणार आहोत.  

मधुमेह हा आजार भारतात मोठ्या प्रमाणावर पसरत चालला आहे. इतकंच नाही तर संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात मधूमेहाचे

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होणे याला काय म्हणतात?HealthPlanet

असे मानले जाते, की सकाळी रिकाम्या पोटी सामान्य रक्तातील साखरेची पातळी 70-100 mg/dl असावी. जर साखरेची पातळी 100-125mg/dl झाली तर ते धोकादायक ठरते. रक्तातील साखरेची पातळी 126mg/dlपेक्षा जास्त मधुमेहाच्या श्रेणीत येते. या परिस्थितीत, आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्यथा समस्या वाढू शकते.

शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर मधुमेह होतो. या आजारात रक्तातील

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

शुगर वाढली तर काय होते?HealthPlanet

ब्लड शुगर वाढल्यावर शरीराकडून मिळतात 'हे' संकेत, या लक्षणांकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका

डायबिटिज हा झपाट्याने पसरणारा आजार आहे. त्यामुळे रुग्णांना या आजाराला अतिशय गंभीरपणे घेणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे कॅन्सर, कोविडच्या संक्रमणाची काळजी घेतली जाते अगदी त्याचप्रमाणे तुम्ही डायबिटिजची देखील काळजी घ्या.
 
Diabetes : ब्लड शुगर वाढल्यावर शरीराकडून मिळतात 'हे' संकेत,

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

शुगर साठी आयुर्वेदिक औषध?HealthPlanet

ब्लड शुगर कायम राहिल कंट्रोल, डायबिटीज रूग्ण असाल तर उपाशी पोटी खा ‘ही’ 5 पाने..!

मधुमेह हा एक सामान्य आजार आहे, जो कधीच बरा होऊ शकत नाही, जो फक्त नियंत्रित केला जाऊ शकतो. योग्य आहार आणि उत्तम जीवनशैलीने (healthy lifestyle) तुम्ही डायबिटीज नियंत्रणात ठेवू शकता. एवढेच नाही, तर तुम्हाला औषधे घेणे

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

शुगर जास्त होण्याची लक्षणे?HealthPlanet

रक्तातील शुगर लेव्हल वाढताच पायांमध्ये जाणवतात ‘ही’ लक्षणे; दुर्लक्ष केल्यास तुमच्यावरही ओढवू शकतो पाय कापण्याचा वाईट प्रसंग!
मधुमेहामध्ये, शरीर पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीर जितके इन्शुलिन बनवते तितके वापरण्यास सक्षम नाही. शरीरात इन्शुलिनच्या कमतरतेमुळे पेशी प्रतिसाद देणे बंद करतात. मधुमेहाच्या रुग्णांना पायांच्या दोन प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

रक्तातील साखरेचे प्रमाण किती असावे?HealthPlanet

असे मानले जाते, की सकाळी रिकाम्या पोटी सामान्य रक्तातील साखरेची पातळी 70-100 mg/dl असावी. जर साखरेची पातळी 100-125mg/dl झाली तर ते धोकादायक ठरते. रक्तातील साखरेची पातळी 126mg/dlपेक्षा जास्त मधुमेहाच्या श्रेणीत येते. या परिस्थितीत, आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्यथा समस्या वाढू शकते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

शुगर ची लक्षणे सांगा?HealthPlanet


ही १२ लक्षणे म्हणजे मधुमेहाची सुरुवात असू शकते, नक्की वाचा आणि मात करा!

मधुमेह! सगळ्यांनाच हा रोग आपले दार ठोठावू नये असे वाटते. त्यासाठी नियमित व्यायाम कारणे, आवडते जंक फूड न खाणे, आवडत नसेल तरी भाज्यांचा, फळांचा रस घेणे, इत्यादी अशी किती काळजी घेतो. स्वस्थ राहण्यासाठी ते आवश्यकही आहे.

मधुमेह झाला तर

Continue reading
solved 5
wordpress 3 years ago marathi 0 views

दूषित पाण्यामुळे व हवामानातील बदलामुळे होणाऱ्या रोगांना काय म्हणतात?HealthPlanet

दूषित पाणी आणि खराब स्वच्छता यांचा संबंध कॉलरा, अतिसार, आमांश, हिपॅटायटीस ए, टायफॉइड आणि पोलिओ यांसारख्या रोगांच्या प्रसाराशी आहे.

जलजन्य रोग कशामुळे होतात?

दूषित पाणी पिल्याने किंवा त्याच्या संपर्कात आल्याने जलजन्य आजार होतात.

ही दूषितता प्रदूषकांमुळे होऊ शकते, जसे की कृषी रसायने किंवा संक्रमित व्यक्ती किंवा प्राणी यांच्या विष्ठेमुळे.
हवामान बदलामुळे जलजन्य रोगांचा धोका

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

जंतुसंसर्ग म्हणजे काय?HealthPlanet

विविध कारणांनी जंतुसंसर्ग होतो, त्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडून जाते. या जीवाणूंचा संसर्ग शरीरात थेट झाल्याने शरीरातील संसर्ग वेगाने वाढत जातो आणि त्यामुळे अन्य शरीर घटकांनाही व्याधीग्रस्तता येते. कोणत्याही प्रकारचे संसर्ग होऊ नयेत, यासाठी काळजी घेणे गरजेचे असते... जंतुसंसर्ग झाल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

दूषित पाण्यामुळे कोण कोणते आजार होतात?HealthPlanet

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. पावसाच्या साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत दूषित पाणी प्यायलं जातं. त्यामुळे आजारांना सामोरं जावं लागतं. पण जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. याची बहुतांश जणांना माहिती नसते. त्यामुळेच जलजन्य आजारांचे तोटे काय असतात हे देखील समजून

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views