healthplanet.net

Posted on

तत्पूर्वी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांत भारतात काही भागांत प्लेग उद्भवला होता. भयकंर दुष्काळानंतर गुजरात, काठेवाड आणि कच्छमध्ये १८१५ मध्ये साथ उद्भवली. १८३६ मध्ये राजपुतान्यातील पाली या गावी जोरदार लागण झाली आणि तेथून हा रोग अजमीर—मारवाडात पसरला; परंतु १८३७ च्या कडक उन्हाळ्यात साथ पूर्णपणे मंदावली.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info