healthplanet.net

Posted on

(1) अन्नाचा विघाड अतिशय सहजरीत्या होतो. शेतापासून ते ग्राहकापर्यंत अन्न वाहतूक करतानाच अन्नपदार्थांना इजा पोहोचू शकते.
(2) अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे अन्न खराब होते. काही नाशिवंत अन्नपदार्थ लवकर खराब होतात.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info